Premium|India AI Impact Summit : तंत्रज्ञानाच्या जगातील सक्षम शिल्पकार

Artificial Intelligence innovation in India : दिल्लीतील 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६' मुळे भारत आता जागतिक स्तरावर 'आयटी सर्व्हिस हब'कडून 'एआय इनोव्हेशन लीडर' बनला असून, सार्वभौम कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल स्वावलंबनाद्वारे तंत्रज्ञानाचा नवा जागतिक शिल्पकार म्हणून उदयास येत आहे.
Artificial Intelligence innovation in India

Artificial Intelligence innovation in India

esakal

Updated on

ब्रिजेश सिंह

दिल्लीतील शिखर परिषदेने स्पष्ट संदेश दिला आहे, की भारत आता जगाचा ‘आयटी सर्व्हिस हब’ राहिला नसून तो ‘एआय इनोव्हेशन लीडर’ बनला आहे. आपण आता जगासाठी नियम आणि निकष ठरवत आहोत. जगातील मोठ्या कंपन्या भारतात आपली संशोधन केंद्रे उघडत आहेत.

‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ म्हणजे केवळ एका तांत्रिक इव्हेंटची सांगता नव्हती; तर ती एका नव्या, समर्थ आणि ‘डिजिटलदृष्ट्या स्वतंत्र’ भारताची नांदी होती. जगाचे ‘बॅक ऑफिस’ म्हणून ओळखला जाणारा भारत आता जगाचे ‘फ्रंट ऑफिस’ बनला आहे. आपण आता पाश्चात्त्य कंपन्यांच्या सॉफ्टवेअरमधील चुका दुरुस्त करण्यापुरते मर्यादित नाही; तर भविष्यातील तंत्रज्ञानाचा मेंदू स्वतः घडवत आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com