Premium| Parliamentary Diplomacy: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची नवी रणनीती

India's Peace and Power Post-Pahalgam: ‘ऑपरेशन सिंदूर’ने दहशतवादाविरुद्ध भारताची भूमिका स्पष्ट केली. आता संसदीय शिष्टमंडळे जगाला पाकिस्तानचा धोका समजावून सांगत आहेत.
India Operation Sindoor
India Operation Sindooresakal
Updated on

डॉ. मनीष दाभाडे

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर केंद्र सरकारने पाकिस्तानचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बुरखा फाडण्यासाठी खासदारांची शिष्टमंडळे अनेक देशांमध्ये पाठविली.

यातून पाकिस्तानला उघडे पाडतानाच, भारतीय लोकशाहीची शक्तिस्थळेही दिसून आली. सामरिक संदेशाचा एक भाग होता, यातून भारतीय लोकशाहीची परिपक्वता दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com