Premium|Indigo Airlines Crisis : नियमन ‘अधांतरी’

Civil Aviation India : अधिकार मंडळे, नियामक मंडळे यांची स्वायत्तता आणि त्यांचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. इंडिगो प्रकरण ही एक अप्रिय घटना होऊन गेली. अशा गोष्टी तत्सम उद्योगांमध्येही घडू शकतात. येथे नियामक संस्थांना अधिक जबाबदारीची भूमिका बजावावी लागेल, हा मोलाचा धडा येथे मिळतो.
Indigo Airlines Crisis

Indigo Airlines Crisis

esakal

Updated on

डॉ. संतोष दास्ताने

इंडिगो नागरी विमान वाहतूक कंपनीचा गोंधळ आता शमत आहे. या क्षेत्रात सुमारे ६६ टक्के बाजार हिस्सा, म्हणजे मक्तेदारी असणाऱ्या, चारशेहून अधिक विमाने बाळगणाऱ्या या कंपनीने काही दिवसात जवळजवळ तीन हजार उड्डाणे रद्द केली. याच काळात अनुभवास आलेली एक गोष्ट म्हणजे इतर स्पर्धक विमान कंपनीने आपल्या प्रवासाच्या भाड्यात अचानक कितीतरी पटीने वाढ केली आणि आधीच त्रासलेल्या प्रवाशांची पिळवणूकच होऊ लागली. देशातील विमान वाहतूक व्यवस्थापनाचा यानिमित्ताने आढावा घेणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com