Premium| Maharashtra AI initiatives: महाराष्ट्राच्या प्रगतीला 'एआय'चे सामर्थ्य

Transforming Maharashtra with AI: महाराष्ट्र सरकार एआयच्या मदतीने प्रशासन, शेती आणि अर्थव्यवस्थेत कसा बदल घडवत आहे?
 AI in Maharashtra
AI in Maharashtraesakal
Updated on

ब्रिजेश सिंह

Brijeshbsingh@gmail.com

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एआय म्हणजे संगणक प्रणाली ज्या माणसांप्रमाणे विचार करू शकतात, शिकू शकतात आणि समस्या सोडवू शकतात. जसे आपण एखादी गोष्ट अनुभवातून शिकतो, त्याचप्रमाणे एआयसुद्धा डेटा वापरून शिकते आणि स्वतःमध्ये सुधारणा करते. सायबर सुरक्षा कंपन्यांसोबतच्या भागीदारीमुळे लोकांना नवीन सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे आपली डिजिटल मालमत्ता सुरक्षित राहील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com