Premium| Maharashtra's Kharif Challenge: अनियमित पावसाचा सामना करत महाराष्ट्राची शेती; कृषी विभागाचे नवे प्रयोग?

Maharashtra's Strategy for Kharif 2025: महाराष्ट्रातील खरीप हंगामाची सुरुवात आव्हानात्मक हवामानात झाली आहे; मात्र कृषी विभाग डिजिटल तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांना सक्षम करत आहे.
 agricultural technology India
agricultural technology Indiaesakal
Updated on

सूरज मांढरे

राज्यातील अनेक भागांमध्ये मे महिन्याच्या उत्तरार्धातच मॉन्सूनपूर्व वादळी वाऱ्यांसह पावसाने सुरुवात केली. काही जिल्ह्यांमध्ये ही पावसाची सुरुवात अतिवृष्टीच्या स्वरूपात झाली आणि परिणामी पूर्वमशागतीची कामे विस्कळित झाली.

जूनच्या सुरुवातीस काही भागांत पावसात खंड पडला, तर काही ठिकाणी कडक उन्हाची लाट आली. पेरणीसाठी आवश्यक असलेली आर्द्रता कमकुवत राहिल्याने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली. दुसऱ्या आठवड्यात काही प्रमाणात पाऊस पडला, मात्र त्याचे वितरण असमान होते. अशा विरोधाभासी हवामानात खरीप हंगामाची पेरणी होणे ही मोठी कसरत ठरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com