Premium| Maharashtra Budget: महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर आणि येत्या पिढ्यांवर पूरक मागण्यांचा भार?

Maharashtra Supplementary Demands: महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पूरक मागण्यांमुळे तूट वाढली आहे. ही वाढ भविष्यातील पिढ्यांवर आर्थिक भार टाकणारी आहे.
Maharashtra supplementary demands
Maharashtra supplementary demandsesakal
Updated on

नीरज हातेकर

अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ५७,५०९ कोटी रुपयांच्या पूरक मागण्या सादर केल्या. पूरक मागण्या म्हणजे वार्षिक अर्थसंकल्पात दिलेल्या अंदाजापेक्षा जास्त निधीसाठी विधिमंडळाकडे केलेली मागणी होय. २०२५-२६चा अर्थसंकल्प मार्चच्या शेवटी मांडला गेला.

त्यात आधीच ४५,८५१ कोटी रुपयांची महसुली तूट होती आणि राजकोशीय तूट १,३६,२३५ कोटी रुपये होती. आता यात आणखी ५७ हजार ५०९ कोटी रुपयांची भर पडणार असून, एकूण तूट आता १,९३,७४४ कोटी रुपये होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com