Maharashtra AI Policy: महाराष्ट्राच्या एआय धोरणाची क्रांतिकारी वाटचाल

Artificial Intelligence: एआय विद्यापीठ, सायबर सुरक्षा आणि रोजगार यांचा त्रिसूत्री विकास. महाराष्ट्र तयार आहे तंत्रज्ञान-संपन्न भविष्यासाठी
Maharashtra AI Policy
Maharashtra AI Policyesakal
Updated on

ब्रिजेश सिंह

Brijeshbsingh@gmail.com

कोणत्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात एका सुस्पष्ट नकाशाने होते. महाराष्ट्राच्या ‘एआय’ प्रवासाचा नकाशा म्हणजेच राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण असेल. लवकरच सादर होणारे हे धोरण केवळ काही नियमांचा संग्रह नसेल, तर ते राज्याच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असेल.

तंत्रज्ञानाच्या महासागरात कृत्रिम बुद्धिमत्ता नावाच्या लाटेने जगभरात क्रांती घडवली आहे. या नव्या युगात, औद्योगिक आणि आर्थिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहिलेले महाराष्ट्र राज्य आता देशाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहे. केवळ औद्योगिक प्रगतीच नव्हे, तर सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्याचे ध्येय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृष्टी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने राज्याला भारताची ‘एआय राजधानी’ बनवण्याचा महत्त्वाकांक्षी संकल्प सोडला आहे.

हा केवळ एक धोरणात्मक निर्णय नाही, तर एका उज्ज्वल आणि तंत्रज्ञान-समृद्ध भविष्याकडे टाकलेले एक धाडसी पाऊल आहे. या प्रवासात शिक्षण, उद्योग, कृषी, आरोग्य आणि प्रशासन यांसारख्या क्षेत्रांमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणण्याची प्रचंड क्षमता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com