पालकांनो, लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना आपणही टाळू शकतो!
पालकांनो, लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना आपणही टाळू शकतो!esakal

पालकांनो, लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना आपणही टाळू शकतो!

पालकांनी आत्तापासूनच खबरदारी घ्यायला हवी
Summary

पालकांनी आत्तापासूनच खबरदारी घ्यायला हवी

बाणेर येथुन चार वर्षाच्या स्वर्णव चव्हाण या मुलाचे 11 जानेवारी रोजी अपहरण झाले. या घटनेचा स्वर्णवच्या आई-वडीलांना जसा धक्का बसला, तितकाच मोठा धक्का हजारो पालकांनाही बसला. लहान मुले पुर्व प्राथमिक शाळा, बालवाडी किंवा कोणत्याही प्रकारच्या क्लासला जाताना घरातील वृद्ध व्यक्ती किंवा कुटुंबातीलच एखादे अल्पवयीन मुलगा-मुलीच्या ताब्यात आपण देतो. परंतु पुढे नेमके काय घडणार आहे, याची कल्पना कुठल्याच पालकांना नसते. अपहरणासारख्या घटनेतुन मुलांच्या जीवीतालाही धोका पोचू शकतो, त्यामुळे आपली थोडी खबरदारीही मुलांना मोठ्या संकटांपासून वाचवू शकते. त्यासाठी पालकांनी आत्तापासूनच खबरदारी घ्यायला हवी. आपण घेतलेली छोटी खबरदारी देखील भविष्यात आपल्या मुलाबाबत घडणारी मोठी घटना टाळू शकते. त्यामुळेच पालकांनी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता स्वतः जबाबदारी घेणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com