Explainer: भारतासह गुगलसारख्या कॉर्पोरेट कंपन्या ऊर्जानिर्मितीच्या नव्या पर्यायांकडे का वळत आहेत?

Nuclear Power in India: भारतातील ऊर्जानिर्मितीमध्ये अणुऊर्जेचा वाटा फक्त २.८ टक्के
Explainer
ExplainerEsakal
Updated on

डॉ. रवींद्र उटगीकर

खनिज ऊर्जेमुळे होणाऱ्या जागतिक तापमानवाढीला अटकाव घालण्यासाठी संपूर्ण जग वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करत आहे. ऊर्जा संक्रमणाच्या या प्रयत्नांत अणुऊर्जेचा पर्याय पुन्हा एकदा केंद्रस्थानी येत आहे. अझरबैजानमध्ये चालू असणाऱ्या जागतिक हवामानबदलविषयक परिषदेच्या निमित्ताने भारतामध्ये विचाराधीन असणाऱ्या या नव्या ऊर्जापर्वावर दृष्टिक्षेप.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com