Premium|Sangramdurga History: छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने अजरामर झालेला चाकणचा संग्रामदुर्ग

historical forts India: संग्रामदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा साक्षीदार भुईकोट किल्ला. फिरंगोजी नरसाळा आणि ३५० मावळ्यांच्या अद्वितीय पराक्रमामुळे हा किल्ला अजरामर इतिहासाचा प्रतीक ठरला.
Sangramdurga History

Sangramdurga History

esakal

Updated on

छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्‍वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. त्यानंतर लगेच तोरणा आणि राजगडपाठोपाठ १६४७ मध्ये त्यांनी आदिलशहाच्या ताब्यात असणारा चाकणचा किल्ला जिंकून घेतला आणि त्याला ‘संग्रामदुर्ग’ असे नाव दिले. किल्लेदार फिरंगोजी नरसाळा आणि ३५० मावळ्यांच्या शौर्याने पावन झालेल्या संग्रामदुर्गचा वैभवशाली इतिहास अजरामर असाच आहे...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com