Premium|Cyber crime Maharashtra: सायबर गुन्हे कसे घडतात; या गुन्ह्यांचा तपास कसा लावला जातो..?

Cyber Experts: सायबर गुन्ह्यांचा तपास सध्या पोलिस निरीक्षकांवर सोपवला जातो. त्यांच्यावर दरमहा शेकडो तक्रारींचा ताण असतो. तपासासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान सर्व पोलिस कर्मचाऱ्यांकडे असतेच असे नाही
cyber crime maharashtra
cyber crime maharashtraEsakal
Updated on

अनिल सावळे

कोविड संकटाच्या काळात मोबाईलवर नंबर डायल केल्यानंतर डायलर ट्यून वाजायची, ‘कोविडच्या विळख्यातून वाचण्यासाठी वारंवार हात धुवा आणि मास्क घाला.’ आता आणखी एक संकट भेडसावत आहे ते म्हणजे सायबर फसवणुकीचे! आजही फोन केल्यावर एक डायलर ट्यून आपल्याला सायबर फसवणुकीपासून सावध करते. तरीही, दररोज हजारो लोक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला बळी पडून लाखो, कोट्यवधी रुपये गमावत आहेत.

सतत आणि सर्वत्र सावधानता बाळगणे हे सायबर गुन्हे कमी करण्याचे मुख्य सूत्र ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com