Premium|Thorium power India : थोरियम ठरणार ऊर्जेचा नवा 'बूस्टर डोस'; युरेनियमच्या टंचाईवर भारताने शोधला स्वदेशी तोडगा

India Nuclear Energy Strategy 2026 : भारताने अणुऊर्जा क्षेत्रात ऐतिहासिक भरारी घेतली आहे. कल्पक्कम येथील ५०० मेगावॅट क्षमतेच्या रिॲक्टरने 'क्रिटिकॅलिटी'चा टप्पा गाठला असून, थोरियमच्या जोरावर आता भारत ऊर्जा सुरक्षेमध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे.
Thorium power India

Thorium power India

esakal

Updated on

गोपाळ कुलकर्णी

स्वच्छ ऊर्जेच्या निर्मितीसाठी भारताला अणुशक्तीशिवाय अन्य दुसरा कोणताही सशक्त पर्याय नाही. आपल्याकडे युरेनियम जरी मुबलक प्रमाणात उपलब्ध नसले, तरीसुद्धा पुरेसे थोरियम मात्र उपलब्ध आहे. याच बळावर आपण आपल्या ऊर्जेची गरज पूर्ण करू शकतो. कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्पाने गाठलेला क्रिटिकॅलिटीचा टप्पा म्हणूनच महत्त्वपूर्ण ठरतो.

पश्चिम आशियातील संघर्षामुळे अवघ्या जगाचीच ऊर्जासुरक्षा धोक्यात आली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक अर्थकारणाच्या नाड्या आवळल्या गेल्या होत्या. ही परिस्थिती आत्ताच निर्माण झालेली नाही. याआधीही जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या संघर्षाचा भडका उडला, तेव्हा तेलाला फुटलेली उकळी अर्थकारणाला ब्रेक लावणारी ठरली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com