Premium| Stray Dog Problem: भटक्या श्वानांची वाढती दहशत थांबवण्यासाठी कोंडवाडा हाच एकमेव उपाय?

Supreme Court's Cage Order: भटक्या श्वानांची संख्या वाढत असून ती एक गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळे मनुष्य-श्वान संघर्षाला तोंड देण्यासाठी एका सर्वंकष धोरणाची गरज आहे.
Stray dog menace in India
Stray dog menace in Indiaesakal
Updated on

जयदीप पाठकजी

देशाच्या कोणत्याही भागांत दिवसा किंवा रात्री फिरा, चौकाचौकांत दबा धरून बसलेली भटक्या श्वानांची टोळी कधी हल्ला करील त्याचा नेम नाही. दिवसेंदिवस हिंस्र होत चाललेल्या भटक्या श्वानांकडून दंश केल्याच्या घटना वाढत असून, श्वानदंशाच्या रोज दहा हजार घटना घडतात.

रस्त्यांवर असणारी ही ‘दहशत’ कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ‘नवी दिल्ली-एनसीआर’साठी भटक्या श्वानांना कोंडवाड्यात टाकण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या उत्तराने प्रश्न सुटेल की आणखी जटिल होईल, हे आज कोणीही सांगू शकत नाही. श्वानांना कोंडवाड्यात ठेवल्यानंतर काही कालावधीने ती बाहेर आल्यानंतर निर्माण होणाऱ्या मनुष्य-श्वान संघर्षासाठी आपण तयार आहे का, हाच प्रश्न आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com