Local Body Election: नगरसेवक नसल्याने नागरिकांचं नुकसान होतंय का? BMC च्या माजी आयुक्तांचा लेख

The Triple Test Challenge: आरक्षणाच्या पेचावर लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे, महापालिका निवडणुका रखडल्यामुळे नागरिकांना समस्यांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध नाही.
Governance Without Elected Representatives
Democracyesakal
Updated on

सीताराम कुंटे

महाराष्ट्रात महापालिका निवडणुका न झाल्याने मागील सुमारे तीन वर्षांपासून प्रशासकाच्या हातात सर्व कारभार एकवटला आहे. लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत पालिकांचा कारभार चालत असताना नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत.

ही परिस्थिती का निर्माण झाली, प्रशासकाच्या हाताखाली चालणाऱ्या कारभारात काय अडचणी येत असतील, व त्यावर उपाय योजना काय करावी, या संदर्भात अनुभवातून काही मते मांडत आहे.

सर्वप्रथम, पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या गेल्या? तर निवडणुका पुढे ढकलण्याकरिता सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे नगरसेवकांच्या निवडीकरिता आरक्षण व्यवस्था अंशतः रद्द करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com