Premium|Study Room :जैवमंडल राखीव क्षेत्रे म्हणजे काय?

Biosphere Reserves : विविध प्रकारचे जंगल, गवताळ प्रदेश आणि आदिवासी संस्कृती यांमुळे जैवमंडल क्षेत्र पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
Biodiversity in Focus: Why Biosphere Reserves Matter in India

Biodiversity in Focus: Why Biosphere Reserves Matter in India

E sakal

Updated on

लेखक : सुदर्शन कुडचे

भारत हा विविध प्रकारच्या परिसंस्था, हवामान आणि जैवविविधतेने समृद्ध देश आहे. या नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करणे ही आजची मोठी गरज आहे. याच उद्देशाने जैवमंडल राखीव क्षेत्रांची संकल्पना विकसित करण्यात आली आहे. ही क्षेत्रे अशी असतात, जिथे पर्यावरण संरक्षण, संशोधन आणि शाश्वत विकास यांचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला जातो. जैवमंडल राखीव क्षेत्रे ही मानव आणि निसर्ग यांच्यातील सहअस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित करतात. त्यामुळे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी आणि जैवविविधतेचे जतन करण्यासाठी या क्षेत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com