Premium|We Must Act Now : १५ नोबेल विजेत्यांसह २०० अर्थतज्ज्ञ आणि एआय संशोधकांचे  जगभरातील देशांना पत्र; संपूर्ण जगाची अर्थव्यवस्थाच बलणार असल्याचा इशारा

AI Effect on world economy : पुढील दशकात एआयचा नोकऱ्या, विषमता व जागतिक वाढीवर प्रचंड परिणाम; कामगारांच्या रिस्किलिंगसाठी गुंतवणूक आणि मानवी हिताला पूरक अशा एआय नियमनाची गरज अधोरेखित
We Must Act Now”: Sixteen Nobel Laureates Join Leading Economists and AI Researchers in Call to Prepare for AI’s Economic Transformation

Esakal

We Must Act Now”: Sixteen Nobel Laureates Join Leading Economists and AI Researchers in Call to Prepare for AI’s Economic Transformation

Updated on

पुणे – जगभरातील १५ नोबेल विजेत्यांसह २०० पेक्षाही अधिक अर्थतज्ज्ञ, एआय संशोधक तसेच OpenAI, Anthropic आणि Google यांसारख्या जगातील सर्वात मोठ्या एआय कंपन्यांच्या संशोधकांनी एक निवेदन जगभरातील सर्व देशांच्या सरकारांना केलं आहे. यामध्ये त्यांनी येत्या १० वर्षात मोठे बदल होणार असून आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे जगभरातील अर्थव्यवस्थेत मोठे बदल होऊ शकत असल्याचा गंभीर इशाराच यामध्ये देण्यात आला आहे. त्यामुळेच आता जगभरातल्या देशांनी त्यांच्या अर्थव्यस्थेत, धोरणांमध्ये मोठे बदल करावे असे सांगितले आहे.

नेमके हे पत्र कोणी लिहिलं, त्यामध्ये काय लिहिले आहे, कोणाच्या सह्या आहेत, यातून अर्थतज्ज्ञांना कोणत्या गोष्टींची जाणीव करून द्यायची आहे, या अर्थतज्ज्ञांना या माध्यमातून जगाला कोणत्या बाबतीत सावध करायचं आहे आणि जगासमोरील येत्या काळातील धोके कोणते असू शकतात हे सगळं या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com