Premium| Empowering Women: ...तर मुली घरी परत ये

Rethink Marriage: वैवाहिक अत्याचार सहन करण्याऐवजी मुलींनी आता कणखर भूमिका घ्यावी. स्वत:च्या हितासाठी संसारातून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी.
Choose freedom
Choose freedomesakal
Updated on

शिल्पा कांबळे

shilpasahirpravin@gmail.com

वैष्णवीचा मृत्यू कसा झाला हे तपासांती कळेलच. पण समाज म्हणून या घटनेवर आपण कसे वागतोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे. खरंतर लग्नाकडे प्लॅन बी म्हणून बघायला हवे! लग्न करून बघणार आहे; टिकले तर उत्तमच, नाही तर आत्मक्लेश न करता त्यातून बाहेर पडेन, असा विचार टोकाचा वाटला तरी करणे गरजेचे आहे. विवाह या संस्थेला लाईटली घ्यायची वेळ आली आहे!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com