Agriculture News : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील शुल्क हटवले; शेतकऱ्यांना हमीभावाने विक्रीचा पर्याय

Cotton Crisis : ब्राझीलमधून वाढणाऱ्या कापूस आयातीमुळे देशांतर्गत पुरवठा वाढणार असून, कापसाचे दर दबावात राहण्याची शक्यता आहे; त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव किंवा भावांतर योजनेची नितांत गरज आहे.
Agriculture News
Agriculture News Sakal
Updated on

पुणे : केंद्र सरकारने कापूस आयातीवरील ११ टक्के शुल्क ३० सप्टेंबरपर्यंत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ब्राझीलच्या कापसाची काढणी आता सुरू झाल्याने विक्रमी आयात होऊन देशात साठा वाढणार आहे. परिणामी, देशात कापसाचा पुरवठा वाढून नव्या हंगामातही भाव दबावात राहण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com