Agriculture Education : कृषी पदवीधरांनी शेतीकडे पाठ फिरविणे चिंतेच : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : कृषी पदवी घेतलेले विद्यार्थी शेतीकडे वळत नसल्याने ही चिंतेची बाब असून, नैसर्गिक शेतीद्वारे मातीतला कस वाढवण्याची गरज असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
Agriculture Education
Agriculture EducationSakal
Updated on

पुणे : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने कृषी महाविद्यालयांत गुंतवणूक केली आहे, मात्र हा अभ्यासक्रम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असल्याने त्या तयारीसाठी विद्यार्थी कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतात. येथून पदवी घेतलेली मुले-मुली शेतीकडे जात नाहीत, हा चिंतेचा विषय आहे,’ असे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com