India Pakistan Relations: दहशतवादाला माफी नाही, पण संवाद हवा; अजय बिसारियांची स्पष्ट भूमिका

Ajay Bisaria on India’s Evolving Pakistan Policy: दहशतवादाविरोधात ठाम भूमिका ठेवतानाच भारत-पाकिस्तान चर्चेची दारे खुली ठेवणे आवश्यक असल्याचे मत माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी व्यक्त केले. काश्मीर, पाकिस्तान आणि प्रादेशिक अस्थिरता या मुद्द्यांचे बहुपातळीवर व्यवस्थापन गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
India Pakistan Relations

India Pakistan Relations

sakal

Updated on

पुणे : ‘‘पाकिस्तान, काश्मीर प्रश्न वेगवेगळ्या स्तरांवर हाताळणे आवश्यक आहे. दहशतवादाविरोधातील संतापाची योग्य हाताळणी आवश्यक आहे. दहशतवाद सहन केला जाणार नाही, हे पाकिस्तानला दाखवून देतानाच चर्चेचा मार्ग खुला ठेवला पाहिजे,’’ असे मत भारताचे पाकिस्तानातील माजी उच्चायुक्त अजय बिसारिया यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com