Ajit Pawar : भांड्याला भांडे लागत असेल तर मार्ग काढू

जिल्हा परिषदेतील शिवराज्याभिषेक दिन आणि कोविड योद्धा स्मृतीस्थळाच्या उद्‍घाटनानंतर पत्रकार परिषद झाली.
ajit pawar
ajit pawarsakal
Updated on

पुणे - ‘आम्ही बहुमताने निवडून आलो आहोत, जनतेला न्याय देण्यासाठी. कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही. आम्ही एकोप्याने कारभार करत आहोत. मंत्र्यांनी मंत्रीमंडळाच्या व्यासपीठावर मते मांडावीत, समाजात गैरसमज पसरवू नयेत. कधी कधी भांड्याला भांड लागते, पण आम्ही त्यातून मार्ग काढू,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com