Pune Water Crisis : मानवनिर्मित पाणी कपात मागे घ्या, मनसेची आयुक्तांकडे मागणी

MNS Protest : दक्षिण पुण्यात सुरू असलेली पाणीकपात ही प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे झालेली मानवनिर्मित टंचाई असून, मनसेने ती त्वरित मागे घेण्याची मागणी केली आहे.
Pune Water Crisis
Pune Water CrisisSakal
Updated on

पुणे : दक्षिण पुण्यात नागरिकांवर लादलेली पाणीकपात ही नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित आहे. पाणीगळती, चोरी आणि प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अभावामुळे कृत्रिम टंचाईचा बोजा सामान्य जनतेवर टाकला जात आहे. ही अन्यायकारक पाणीकपात त्वरित मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com