Heatstroke
sakal
सोमेश्वरनगर - सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणचे तापमान ४० ते ४१ डिग्री सेल्सिअस इतके नोंदविले गेले. या पार्श्वभूमीवर उष्माघात टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी आणि संध्याकाळी शेतातील कामे करण्याची गरज आहे. तसेच, पुरेसे पाणी पिणे आणि आहारात फळभाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.