Baramati News: कृषी फीडरवरील वीजपुरवठा सलग पाच दिवस खंडित; ग्रामीण भागात संताप

गॅसटंचाई आणि वाढत्या वीज वापरामुळे कृषी फीडरवरील वीजपुरवठा दररोज चार तास बंद ठेवल्याने ग्रामीण भागात त्रास वाढला आहे.
Power Cuts Hit Rural Areas Hard

Power Cuts Hit Rural Areas Hard

Sakal

Updated on

बारामती : युध्द प्रत्यक्ष भारतीय भूमीवर होत नसले तरी त्याच्या झळा आता ग्रामीण जनजीवनाला प्रत्यक्षपणे बसू लागल्या आहेत. गॅसटंचाईमुळे इलेक्ट्रीक शेगडयांचा वाढलेला वापर ग्रामीण जीवनावर परिणाम करणारा ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com