
बारामती : शहरातील खंडोबानगर येथील चौकात झालेल्या अपघातानंतर बारामतीतील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. प्रशासनावर नागरिकांनी टीकेचा भडीमार केला, यातून काही सुधारणा झाल्याही मात्र बेशिस्त वाहनचालकांचे डोळे लाखोंचा दंड करुनही उघडतच नाही असेच चित्र आजही दिसत आहे.