

पुणे - नारी शक्ती वंदना विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकापेक्षा मोदींचा विरोध करणे हेच ध्येय विरोधकांचे होते हे स्पष्ट झाले आहे. विरोधकांनी मोदींना सभागृहात हरवले असेल पण यात त्यांनी महिलांचे नुकसान केले आहे, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष केशव उपाध्ये यांनी केले.