dilip walse patil
sakal
मंचर - राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत केंद्र व राज्य सरकार सकारात्मक असून, आंदोलकांनी आंदोलनाचा मार्ग सोडून चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्रीदिलीप वळसे पाटील यांनी केले.