sakshi
sakal
- सुनील जगताप
थेऊर - उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असताना आई-वडिलांनी लग्नाचा तगादा लावल्याने बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी घर सोडून पळून गेल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात १५ ऑगस्टला घडली होती. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्याने तपास करून मुलीला पालकांकडे सुपूर्त केले.