Theur News : पालकांचा दबाव आणि मुलीचा विरोध; लग्न नको म्हणून घर सोडून गेली तरुणी

आई-वडिलांनी लग्नाचा तगादा लावल्याने बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी घर सोडून पळून गेल्याची घटना कुंजीरवाडी येथे घडली.
sakshi

sakshi

sakal

Updated on

- सुनील जगताप

थेऊर - उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असताना आई-वडिलांनी लग्नाचा तगादा लावल्याने बारावी उत्तीर्ण झालेली मुलगी घर सोडून पळून गेल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) परिसरात १५ ऑगस्टला घडली होती. मात्र लोणी काळभोर पोलिसांनी कौशल्याने तपास करून मुलीला पालकांकडे सुपूर्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com