Kirkitwadi News : शिक्षणासाठी धोक्याची वाट! खडकवासला पुलावर पाणी साचून जीव धोक्यात

खडकवासल्यातील विद्यार्थी रोजच जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत. धरणामागील कालव्यावर असलेल्या अरुंद पुलावर सतत पाणी साचलेले असते.
Khadakwasla Bridge water

Khadakwasla Bridge water

sakal

Updated on

किरकटवाडी - खडकवासल्यातील विद्यार्थी रोजच जीव धोक्यात घालून शाळेत जात आहेत. धरणामागील कालव्यावर असलेल्या अरुंद पुलावर सतत पाणी साचलेले असून, विद्यार्थ्यांना व नागरिकांना अक्षरशः कालव्याच्या भिंतीवरून पाय टाकत चालावे लागते. या जीवघेण्या परिस्थितीमुळे प्रत्येक पावलावर धोका आहे, आणि प्रशासनाकडून अद्याप काहीही उपाययोजना झालेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com