Water Management : डिंभे धरणातून पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल : माजी मंत्री वळसे पाटील

Irrigation Meeting : मंचर : “हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) मीना व घोड कालव्यात पाणी सोडावे, यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र दिले असून, ५ मे रोजी अहिल्यानगर येथे कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.” माजी मंत्री वळसे पाटील
Water Management
Water ManagementSakal
Updated on

मंचर : “हुतात्मा बाबू गेनू सागरातून (डिंभे धरण) मीना व घोड कालव्यात पाणी सोडावे. असे पत्र पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. त्यानुसार अहिल्यानगर येथे सोमवारी (ता.५) संध्याकाळी विखे पाटील यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे. कालव्यात पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय होईल.” असा विश्वास माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com