Dr Baba Adhav : आत्मक्लेश उपोषण तीन दिवसांनंतर सोडले; शांततेच्या मार्गाने लढणार : डॉ. बाबा आढाव

Democracy fight : लोकशाही वाचवण्यासाठी पुन्हा एकदा संघर्ष करावा लागणार आहे. निवडणुका धर्म आणि जातीच्या आधारावर होऊन देशातील उद्योगपतींचा हस्तक्षेप वाढला आहे.
baba adhav uddhav thackeray hunger strike
baba adhav uddhav thackeray hunger strikesakal
Updated on

पुणे : लोकशाही वाचविण्यासाठी पुन्हा एकदा लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे मूलभूत प्रश्‍न अनुत्तरीत ठेवून निवडणुका धर्म व जातीवर नेल्या जात आहेत. त्यात देश-परदेशातील उद्योगपतींचा हस्तक्षेप होत आहे. सरकारच्या विरोधात बोलल्यास राष्ट्रदोह ठरतो. विरोधकांची मुस्कटदाबी सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com