Pune News : संत एकनाथ महाराज यांच्या विचारांना उजाळा मिळणे आवश्यक : डॉ.सदानंद मोरे

Dr. Sadanand More : महाराष्ट्रात वाढत असलेल्या जातीच्या तणावावर प्रतिक्रिया देताना, डॉ. सदानंद मोरे यांनी भामचंद्र डोंगर येथे संत एकनाथ महाराजांच्या विचारांना उजाळा देण्याचे महत्त्व सांगितले, जेणेकरून सामाजिक एकोपा साधता येईल.
Dr. Sadanand More
Dr. Sadanand More Sakal
Updated on

आंबेठाण : सध्याच्या काळात महाराष्ट्रात जाती जातीत तणाव निर्माण झाला आहे.हा तणाव निवळून, एकोपा घट्ट व्हावा यासाठी संत एकनाथ महाराजांच्या विचारांना उजाळा मिळणे गरजेचे आहे," असे प्रतिपादन महाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी रविवारी (ता.१९) तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगर येथे केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com