Maharashtra Farmers : सौर कृषी पंप बिघडल्यास ॲपवरून तक्रार करणे शक्य

Solar Pump : राज्यात बसविण्यात आलेल्या ५.६५ लाख सौर कृषी पंपांच्या तांत्रिक तक्रारी आता शेतकरी ‘महावितरण’च्या मोबाईल अ‍ॅपवरून सहज नोंदवू शकतात.
Maharashtra Farmers
Maharashtra Farmers Sakal
Updated on

पुणे : राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले आहेत. सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com