Uruli Kanchan Power Cuts: उरुळी कांचनमध्ये विजेचा सतत लपंडाव; शेतकरी, व्यावसायिक, नागरिक हैराण, महावितरणकडे तातडीच्या कारवाईची मागणी

उरुळी कांचनमध्ये सततच्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी, लघु व्यावसायिक व नागरिकांचे आर्थिक नुकसान; तक्रारींनंतरही महावितरणकडून ठोस उपाययोजना नाहीत
दिवसातून १० वेळा लाईट जातेय! उरुळी कांचनमध्ये महावितरणचा मनमानी कारभार.

दिवसातून १० वेळा लाईट जातेय! उरुळी कांचनमध्ये महावितरणचा मनमानी कारभार.

Sakal

Updated on

सुनील जगताप

उरुळीकांचन : उरुळी कांचन येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव चालू असून या लपंडावामुळे उरुळी कांचन मधील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे,शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊनही परिस्थितीमध्ये काहीही फरक होत नाही.उरुळी कांचन मधील वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांनी यात तातडीने सुधारणा व्हावी अशी मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com