Social Responsibility : सरकारी अधिकाऱ्यांनी लेखनाद्वारे समाजात ज्ञान पसरविणे महत्वाचे : निरंजन सुधांशु

Government Officers : सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपला अनुभव समाजाच्या भल्यासाठी वापरावा, असे आवाहन यशदा महासंचालक निरंजन सुधांशु यांनी केले. त्यांनी लेखन उत्कृष्टतेला महत्त्व देण्यावर भर दिला.
Social Responsibility
Social Responsibility Sakal
Updated on

पुणे : "सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे समाजाकडे, निसर्गाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी असते. इतरांना जे काम करणे शक्‍य होत नाही, ते अधिकारी म्हणुन आपल्याला करता येते. त्यामुळे आपल्या अनुभवाचा फायदा हा समाजासाठीही कसा होईल, याकडे सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अधिकाधिक चांगले लेखनावर भर द्यावा' असे मत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे (यशदा) महासंचालक निरंजन सुधांशु यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com