Group Farming : समूह शेतीमुळे शाश्वत विकास शक्य, रावसाहेब भागडे यांचे मत; प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप

Farmer Producer Company : समूह शेतीतून शेतकऱ्यांना पुरवठा, विमा, कर्ज व बाजारपेठ मिळवून देण्यास मदत होते, असे प्रतिपादन रावसाहेब भागडे यांनी केले.
Group Farming
Group Farming Sakal
Updated on

पुणे : ‘‘वैयक्तिक शेतीपेक्षा समूह शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बियाणे, खते, कर्ज, विमा आणि बाजारपेठ मिळवून देणे शक्य होत आहे. हीच शेतकरी उत्पादक कंपनीमागील संकल्पना असून, समूह शेतीतूनच शाश्‍वत कृषी विकास शक्य आहे,’’ असे प्रतिपादन महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com