Harshal Patil Case : हर्षल पाटील यांनी जीवन संपवले नसून तो खून; मृत्यूसाठी सरकारच जबाबदार असल्याचा रोहित पवार यांचा आरोप

Rohit Pawar : जलजीवन योजनेचे ₹१.५ कोटींचे काम करूनही बिले न मिळाल्याने हर्षल पाटीलने आत्महत्या केली, ही आत्महत्या नसून सरकारकडून झालेला खून आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला.
Harshal Patil Case
Harshal Patil CaseSakal
Updated on

पुणे : ‘‘जलजीवन योजनेचे दीड कोटी रुपयांचे काम करूनही हर्षल पाटील या युवा कंत्राटदाराला सरकारने बिल दिले नाही. त्यामुळे त्याने जीवन संपविले आहे. त्यामुळे त्याची आत्महत्या नसून खून आहे. त्याला सरकारच जबाबदार आहे,’’ अशी टीका आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस रोहित पवार यांनी सरकारवर केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com