Hinjawadi Protest : विकास हवा, मृत्यू नको; बळींना जबाबदार कोण? हिंजवडीतील अपघात सत्राचा निषेध; राज्य सरकार, विविध शासकीय यंत्रणांबद्दल रोष

Hinjawadi Traffic : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील खराब रस्ते आणि अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांविरोधात आयटी कर्मचारी आणि रहिवाशांनी 'विकास हवा, मृत्यू नको!' अशा आशयाचे फलक घेऊन तीव्र शांततामय आंदोलन केले.
Hinjawadi Protest

Hinjawadi Protest

Sakal

Updated on

हिंजवडी : हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील खराब रस्ते, पोलिसांचे दुर्लक्ष आणि अवजड वाहनांच्या रहदारीमुळे अपघातांचे सत्र चालूच आहे. त्याच्या निषेधार्थ रहिवासी, आयटी कर्मचाऱ्यांनी शनिवारी (ता.११) दहा वाजता शांततामय मार्गाने निदर्शने केली. राज्य सरकार आणि संबंधित शासकीय यंत्रणांबद्दल रोष व्यक्त करुन ‘विकास हवा, मृत्यू नको!, निष्पाप बळींना जबाबदार कोण ? अशा आशयांचे फलक झळकाविले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com