Alandi Flood: आळंदीत अडकलेल्या शेकडो वारकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून नगरपरिषद व पोलिसांकडून मुक्काम-जेवणाची सोय

इंद्रायणीला आलेल्या पुरामुळे आळंदीत ७०-८० हजार वारकऱ्यांची गैरसोय; आपत्कालीन यंत्रणा, नगरपरिषद, पोलीस व देवस्थान संयुक्तपणे बचाव व निवारा व्यवस्थेत गुंतले
Police, municipal officials and disaster response teams are managing accommodation for nearly 80,000 Warkaris in Alandi.

Police, municipal officials and disaster response teams are managing accommodation for nearly 80,000 Warkaris in Alandi.

Sakal

Updated on

आळंदी : इंद्रायणी नदीला पूर आल्याने वारकऱ्यांची काहीशी गैरसोय झाली आहे. मुक्कामी आलेल्या वारकऱ्यांना निवारा आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी आळंदीतील सार्वजनिक मंडळ, नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन सरसावले आहे. याचबरोबर इंद्रायणीच्या पुरात अडकलेल्या वारकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले. आज दिवसभरात 70-80 हजार वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com