Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’ची ‘घागर उताणी’; निधी मिळत नसल्याने नागरिकांना टंचाईच्या झळा कायम

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे ठप्प झाली आहेत. शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे ६०४ योजनांची कामे अर्धवट स्थितीमध्ये रखडली आहेत.
Jal Jeevan Mission

Jal Jeevan Mission

sakal

Updated on

पुणे - जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली कामे ठप्प झाली आहेत. शासनाकडून निधीच उपलब्ध होत नसल्यामुळे ६०४ योजनांची कामे अर्धवट स्थितीमध्ये रखडली आहेत. निधीअभावी काही गावांमध्ये पाण्याची टाकी तर कुठे केवळ पाइपलाइन झाली आहे. याच्या झळा मात्र गावातील नागरिकांना बसत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com