Water Conservation Breakthrough: आणे पठारातील पाणीटंचाईवर ‘जलतारा’चा रामबाण उपाय; भूजल पातळी वाढवण्यासाठी क्रांतिकारी तंत्रज्ञानाचा मंत्र

आणे पठारातील पाणीटंचाईवर जलतारा तंत्रज्ञानाचा रामबाण उपाय; भूजल पातळी वाढवण्यासाठी कमी खर्चात शाश्वत जलसंधारणाची नवी दिशा
Jaltara Project: Dr. Purushottam Wayal Proposes Solution for Ane Pathar’s Water Crisis

Jaltara Project: Dr. Purushottam Wayal Proposes Solution for Ane Pathar’s Water Crisis

Sakal

Updated on

बेल्हे : पावसाचे पाणी उतारावरून वाहून न जाता ते जमिनीच्या पोटात जिरवणे ही काळाची गरज आहे. पठार भागातील जमिनीवर 'जलतारा' तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेले खड्डे भूजल पातळी वाढवण्यासाठी क्रांती घडवू शकतात तसेच आणे पठार भागातील पाणी टंचाईवर 'जलतारा' रामबाण उपाय ठरू शकतो असे प्रतिपादन, नुकतेच आणे (ता. जुन्नर) येथे जलतारा प्रकल्पाचे जनक डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com