Baramati Water Relief: जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पंप पूर्ण क्षमतेने सुरू; शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार

जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनांमुळे बारामती, दौंड, पुरंदर तालुक्यांतील दुष्काळी भागांना दिलासा; ३० दिवसांच्या पाणी आवर्तनाने शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी
Yugendra Pawar Monitors Pump House: Full Capacity Operation from Saturday

Yugendra Pawar Monitors Pump House: Full Capacity Operation from Saturday

Sakal

Updated on

सुपे : बारामती, दौंड व पुरंदर तालुक्यांच्या दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या जनाई-शिरसाई उपसा जल सिंचन योजनांद्वारे पाण्याचे आवर्तन सुरू झाले आहे. सुमारे ३० दिवस हे आवर्तन चालणार आहे. यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल अशी माहिती युवा नेते युगेंद्र पवार यांनी सुपे (ता.बारामती) येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com