chandrakant patil
sakal
पुणे - पानशेत धरण फुटीच्या दुर्घटनेनंतर पुनर्वसित झालेल्या कोथरूडमधील पूरग्रस्तांना अखेर मालकी हक्काचा मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारकडून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.