

Waste entering the New Khadakwasla Canal from Pune has raised concerns over water quality and drinking water sources in Uruli Kanchan and nearby villages.
Sakal
सुनील जगताप
उरुळी कांचन : उरुळी कांचन येथे नव्या खडकवासला कालव्यामध्ये पुणे शहरातील प्रचंड घाण वाहून आल्यामुळे उरुळी कांचन व इतर गावांच्या पाणीपुरवठ्याच्या साठी असणारा पाण्याचा स्त्रोत अतिशय दुषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. खडकवासला धरण साखळी मधून इंदापूर पर्यंत शेती व पिण्याच्या पाण्यासाठीचा पुरवठा खडकवासला कालव्यातून केला जातो.