Khadakwasla Dam : पुण्यात पाण्याची गळती ३२ टक्क्यांवर, उपाययोजनांमुळे सुमारे पाऊण टीएमसी घट; यंदा २१.०३ ‘टीएमसी’ची मागणी करणार

Pune Water Supply : पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीगळती ४० टक्क्यांवरून ३२ टक्क्यांवर आली असून, २०२५-२६ च्या अंदाजपत्रकातही याचा स्पष्ट उल्लेख आहे.
Khadakwasla Dam
Khadakwasla DamSakal
Updated on

पुणे : पुणे शहराला खडकवासला व भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जात असताना त्यातील तब्बल ४० टक्के पाण्याची गळती होत होती. पण आता समान पाणीपुरवठा योजनेतून केल्या गेलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याची गळती कमी होत असून, ती आता ३२ टक्क्यांवर आली आहे. महापालिकेने आगामी २०२५-२६ या वर्षाचे पाण्याचे अंदाजपत्रक तयार केले असून, त्यात गळतीचे प्रमाण कमी दाखवले आहे. दरम्यान, पुढील वर्षासाठी पाटबंधारे विभागाकडे ८१ लाख ६४ हजार ८६८ लोकसंख्येसाठी २१.०३ टीएमसी पाण्याची मागणी केली जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com