Ashadhi Wari 2025 : रसाळ वाणीतून उलगडले संतांचे विचार; ‘सकाळ’ आयोजित संतचरित्र कीर्तन महोत्सवात हरिनामाचा गजर

Pune Bhakti Event : आषाढी वारीच्या निमित्ताने पुण्यात भरलेल्या संतचरित्र कीर्तन महोत्सवात संतविचार, विरह आणि नामस्मरणाचे भक्तिपूर्ण दर्शन घडले.
Ashadhi Wari 2025
Ashadhi Wari 2025Sakal
Updated on

पुणे : भक्तीची सर्वोच्च भावना असणारा विरह, नामस्मरणाचे अनन्यसाधारण महत्त्व, भक्ती आणि भावाची एकरूपता, वारकरी संप्रदायातील संत स्त्रियांचे योगदान अशा विविध विषयांवरील संतांचे विचार पाच कीर्तनकारांनी आपल्या रसाळ वाणीतून पुणेकरांसमोर उलगडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com