Maharashtra Rain: राज्यात मुसळधार पावसाचा कहर! १२४ मंडळांत अतिवृष्टी; धरणांतून मोठा विसर्ग सुरू

Extreme Rainfall Hits 124 Circles Across Maharashtra: राज्यात सर्वदूर झालेल्या पावसानंतर प्रमुख धरणांतील पाणीसाठा समाधानकारक वाढला असला, तरी अनेक धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूच; काही भागांत अतिवृष्टी, पूरस्थिती आणि जीवितहानीची नोंद
Viral Video Maharashtra Heavy Rain Triggers Dam Water Release After 124 Circles Receive Extreme Rainfall

Viral Video Maharashtra Heavy Rain Triggers Dam Water Release After 124 Circles Receive Extreme Rainfall

sakal

Updated on

पुणे: राज्यात सर्वदूर पाऊस झाल्यानंतर शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. गेल्या दोन ते तीन दिवसांत घाटमाथा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील विविध भागांत पावसाने हजेरी लावली. राज्यातील १२४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. या पावसामुळे राज्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, अनेक धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com