

Maharashtra Monsoon Rain Break Leaves 15 Districts With Deficient Rainfall Marathwada and Vidarbha Face Growing Concern
sakal
पुणे: राज्यात जुलैमधील अतिवृष्टीनंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील १५ जिल्ह्यांवर अपुऱ्या पावसाचे सावट आहे. ऑगस्टअखेरपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याने मराठवाडा आणि विदर्भात स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.