Maharashtra Rain: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा मोठा खंड! १५ जिल्ह्यांत अपुरा पाऊस; मराठवाडा-विदर्भाची चिंता वाढली

Maharashtra Rain Break Leaves 15 Districts Facing Rain Deficit: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने राज्यातील १५ जिल्ह्यांवर अपुऱ्या पावसाचे सावट; मराठवाडा-विदर्भात खरिपाच्या पिकांसह पाणीटंचाईची भीती
Maharashtra Monsoon Rain Break Leaves 15 Districts With Deficient Rainfall Marathwada and Vidarbha Face Growing Concern

Maharashtra Monsoon Rain Break Leaves 15 Districts With Deficient Rainfall Marathwada and Vidarbha Face Growing Concern

sakal

Updated on

पुणे: राज्यात जुलैमधील अतिवृष्टीनंतर ऑगस्टच्या पहिल्या तीन आठवड्यांत राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यातील १५ जिल्ह्यांवर अपुऱ्या पावसाचे सावट आहे. ऑगस्टअखेरपर्यंत मोठ्या पावसाचा अंदाज नसल्याने मराठवाडा आणि विदर्भात स्थिती चिंताजनक होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com