
पुणे : ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी २०२१ मध्ये कार्यकारिणीत झालेला बदल अर्ज ९० दिवसांत दाखल करणे कायद्यानुसार बंधनकारक असताना उशिरा दाखल केला. याबाबतचा विलंब माफी अर्ज दाखल करताना त्यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात संस्थेच्या घटनेतील तरतुदीनुसार निवडणुका झाल्याचे नमूद केले आहे.