

MBA
sakal
पुणे: गेल्या दशकापर्यंत कंपन्यांचे मूल्यमापन केवळ त्यांच्या नफ्यावरून आणि व्यवसायातील वाढीवरून केले जात असे. मात्र, आज काळ बदलला आहे. आता कंपन्यांना नफ्यासोबतच कार्बन उत्सर्जन, पर्यावरणाचे रक्षण आणि सामाजिक जबाबदारी यावरही उत्तर द्यावे लागते.